महाराष्ट्र

आदिवासीना तात्काळ वैधता द्या – उच्च न्यायालय 

औरंगाबाद, प्रतिनिधी :-

आदिवासी मध्ये असलेल्या ठाकूर अनुसूचित जमातीतील सात(7) विध्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद ने आज तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे.

आज उच्च न्यायालय ने ठाकूर जमातीतील यांना वैधता देण्याचा आदेश…

1. यश कडुबा बावसकर.

2. आरती कडुबा बावसकर

3. ऋतुजा विनायक सूर्यवंशी

4. श्रीनिवास विनायक सूर्यवंशी

5. श्रीकांत गणेश सूर्यवंशी

6. प्रथमेश भानुदास ठाकूर

7. प्रतीक्षा बालाजी शिंदे.

या सर्व अर्जदाराचे प्रकरण समितीने अवैध केल्यानंतर अँड सुशांत येरमवार यांच्या मार्फत याचिका उच्च न्यायालय मध्ये दाखल केल्यानंतर आज 18.8.23 रोजी वरील सर्वाना तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे ठाकूर जमातीत उत्साहाचे वातावरण असून त्यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. तसेच याचिका लढणारे अँड सुशांत येरमवार आणि सर्व याचिकाकर्त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.