ताज्या घडामोडी
https://advaadvaith.com
-
महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी 16,000 कोटी -नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर,प्रतिनिधी :- पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल…
Read More » -
-
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी
चंद्रपूर,प्रतिनिधी :- गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून सदर विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या स्वतः च्या इमारतींचे बांधकाम…
Read More » -
थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा
चंद्रपूर,प्रतिनिधी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर आणण्याकरीता मजीप्रा ने १ फेब्रुवारी २०२२ पासून अभय योजना अंमलात आणली असून त्या अनुषंगाने ग्राहकांकडे पाणीपट्टी थकीत असलेल्या रक्कमेपैकी मुद्दल रक्कम एकाचवेळी ग्राहकांनी भरल्यास त्यांच्यावर लावण्यात आलेले व्याज १०० टक्के माफ केले जाणार आहे. बल्लारपूर अंतर्गत एकूण ग्राहक १४२०९ एकूण थकबाकीदार ७१९१ आहेत. माहे जानेवारी २०२३ पर्यंत २६४४ ग्राहक यांनी भाग घेतला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार यांनी दिली.…
Read More » -
आदिवासी महिलेवर पोलिसाकडून अत्याचार
गडचिरोली,प्रतिनिधी :- गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्र येथे एका आदिवासी महिलेस मारहाण करून तिच्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकरण…
Read More » -
अध्यक्षपद हा चंद्रपूरकरांचा सन्मान धन्यवाद मोदीजी- हंसराज अहीर
चंद्रपूर,प्रतिनिधी :- चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या आशिर्वादाने 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलो, जनसेवा करण्याची संधी दिली, चंद्रपूरकरांचा ऋणी…
Read More » -
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे दि.२० : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन…
Read More » -
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्य विविध कार्यक्रम
नागपूर,प्रतिनिधी:- १५ नोव्हेंबर म्हणजे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीच्या दिवस संपूर्ण आदिवासी जमाती करीता आंदोत्सोहाचा दिवस दरवर्षी प्रमाणे…
Read More » -
माजी सैनिकांची शारीरिक शिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार – शालेय शिक्षण मंत्री
मुंबई,विशेष प्रतिनिधी :- “माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी…
Read More » -